Indian Geography Quiz No.3 ( Population )
ओळख भारताची प्रश्नमंजुषा क्रमांक 3 ( लोकसंख्या )
जगात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे?
रशिया
चीन
भारत
ऑस्ट्रेलिया
Correct answer
चीन
भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर ...... .वर्षांनी जनगणना होते.
पाच वर्षे
सात वर्षे
दहा वर्षे
तीन वर्षे
Correct answer
दहा वर्षे
भारतातील लोकसंख्यावाढीचा दर ......पर्यंत जास्त होतात.
सन 1971
सन 1981
सन 1990
सन2001
Correct answer
सन 1971
भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे?
उत्तरप्रदेश
राजस्थान
मध्यप्रदेश
महाराष्ट्र
Correct answer
उत्तरप्रदेश
लोकसंख्येच्या घनतेचे सूत्र कोणते आहे?
प्रदेशाचे क्षेत्रफळ ÷ प्रदेशातील लोकसंख्या
प्रदेशातील लोकसंख्या ÷ प्रदेशाचे क्षेत्रफळ
यापैकी नाही
Correct answer
प्रदेशातील लोकसंख्या ÷ प्रदेशाचे क्षेत्रफळ
भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे कारण_____
वृद्ध लोकसंख्या जास्त आहे
तरुण वयोगट जास्त आहे
सांगता येत नाही
यापैकी नाही
Correct answer
तरुण वयोगट जास्त आहे
स्त्री-पुरुष प्रमाण काढण्याचे सूत्र कोणते आहे?
स्त्रियांची एकूण संख्या ÷ पुरुषांची एकूण संख्या ×100
पुरुषांची एकूण संख्या ÷ स्त्रियांची एकूण संख्या × 100
Correct answer
स्त्रियांची एकूण संख्या ÷ पुरुषांची एकूण संख्या ×100
मानव विकास निर्देशांक ठरवतांना कोणते निकष विचारात घेतले जातात?
शिक्षण (शैक्षणिक कालावधी )
आरोग्य. ( अपेक्षित आयुर्मान )
वरील सर्व
आर्थिक निकष ( सरासरी राहणीमान )
Correct answer
वरील सर्व
-------------- वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो.
15 ते 60
15 ते 59
0 ते 14
14 ते 60
Correct answer
15 ते 59
जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या-----------
अतिरिक्त होते
कमी होते
वाढते
स्थिर होते
Correct answer
वाढते
HDI म्हणजे---------
None of these
Higher development index
Human Direct investment
Human development index
Correct answer
Human development index
लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात ......क्रमांक लागतो.
पहिला
तिसरा
पाचवा
दुसरा
Correct answer
दुसरा
A) भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 2.41% भूक्षेत्र व्यापतो.B) जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5 टक्के लोकसंख्या भारतात आहे.
दोन्ही विधाने चूक आहेत
दोन्ही विधाने बरोबर आहेत
फक्त विधान क्रमांक A चूक आहे
फक्त विधान क्रमांक B चूक आहे
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत
भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर ...... .वर्षांनी जनगणना होते.
पाच वर्षे
सात वर्षे
दहा वर्षे
तीन वर्षे
Correct answer
दहा वर्षे
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे?
मुंबई
नागपूर
ठाणे
पुणे
Correct answer
ठाणे
0 Comments