Rashtrapita Mahatma Gandhi
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला?
नागपूर करार
नाशिक करार
पुणे करार ✓
मुंबई करार
महात्मा गांधी विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी........ लोकशाहीची कल्पना मांडली.
समाजवादी
राजकीय
मोठी
पक्षविरहित ✓
महात्मा गांधीजींचे राजकीय गुरू...... हे होते.
लोकमान्य टिळक
गोपाळ गणेश आगरकर
नामदार गोपाळ कृष्ण गोखले ✓
महादेव गोविंद रानडे
.........हा महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला यशस्वी लढा होता.
खेडा सत्याग्रह
असहकार चळवळ
चंपारण्य सत्याग्रह ✓
यापैकी नाही
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधीजी कोठे उपस्थित होते?
दिल्ली
मुंबई
पुणे
कलकत्ता ✓
गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात -------- या देशातून केली.
म्यानमार
इंग्लंड
भारत
दक्षिण आफ्रिका ✓
2 ऑक्टोबर हा दिवस भारतात 'महात्मा गांधी जयंती 'म्हणून साजरा केला जातो तर जगभर कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
जागतिक पर्यटन दिन
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन ✓
जागतिक दिन
यापैकी नाही
असहकार व अहिंसा या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम कोठे केला?
नेपाळ
भारत
दक्षिण आफ्रिका ✓
इंग्लंड
.... या ठिकाणी महात्मा गांधीजींनी पहिले भाषण केले.
चंपारण्य
प्रिटोरिया ✓
खेडा
दांडी
महात्मा गांधीजींनी........ हे वृत्तपत्र सुरू केले.
इंडियन ओपिनियन ✓
इंडिया
भारत
हिंदुस्तान
व्हाईसराय लॉर्ड हार्डिंग 1915 मध्ये महात्मा गांधीजींना कैसर-ए-हिंद ही पदवी त्यांच्या कोणत्या कार्याबद्दल दिली?
महात्मा गांधीजींच्या लेखनाबद्दल
महात्मा गांधीजींनी बोअर युद्धात बजावलेल्या कामगिरीबद्दल ✓
महात्मा गांधीजींच्या विचारसरणी बद्दल
यापैकी नाही
इसवी सन 1924 मध्ये महात्मा गांधीजीनी ........ची स्थापना केली.
चरखा संघ ✓
सूतकताई संघ
स्वावलंबन संघ
यापैकी नाही
चुकीची जोडी ओळखा.
8 ऑगस्ट 1942 __'_चले जाव 'चळवळीच्या घोषणा
1 ऑगस्ट 1920 __असहकार चळवळ सुरू
26 डिसेंबर 1920 __गांधीजींनी कैसर-ए-हिंद ही पदवी परत केली
सन 1922 _'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी सुरू केले. ✓
१) महात्मा गांधीजींना' महात्मा 'ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली.२) महात्मा गांधीजींना' राष्ट्रपिता' ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली
दोन्ही विधाने बरोबर आहेत ✓
दोन्ही विधाने चूक आहेत
फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
......या गुजराती साप्ताहिकाचे संपादक महात्मा गांधीजी होते.
भारत
गुजरात टाइम्स
नवजीवन ✓
यापैकी नाही
महात्मा गांधीजींनी एकदाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते ते कधी व कोठे?
सन 1924 ,बेळगाव ✓
सन 1930 ,मुंबई
सन 1928 ,कलकत्ता
यापैकी नाही
-------- या दिवशी महात्मा गांधीजींनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर दांडीयात्रा सुरु केली.
सहा एप्रिल 1930
12 मार्च 1930 ✓
25 मार्च 1930
3 मार्च 19 28
5 मार्च 1931 ला झालेल्या...... करारानुसार लंडन येथील दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजी उपस्थित राहिले
लंडन करार
गांधी आयर्विन करार ✓
पर्यटन करार
यापैकी नाही
........ला महात्मा गांधीजींच्या मुंबईहून केलेल्या आवाहनानंतर रौलेक्ट ॲक्टच्या निषेधार्थ देशभर हरताळ पाळण्यात आला.
सहा एप्रिल 1919 ✓
20 एप्रिल 1919
9 एप्रिल 1919
एक मे 1919
१) 'पंचायत राज' हे महात्मा गांधींचे स्वप्न होते. २) महात्मा गांधीजींनी सत्याग्रह व कायदेभंग ही दोन शस्त्रे भारतीयांना दिली. *
दोन्ही विधाने चूक आहेत
दोन्ही विधाने बरोबर आहेत ✓
फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
0 Comments