Chhatrapati Shivaji Maharaj
शिवजयंतीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा
शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
- पुरंदर
- शिवनेरी ✓
- पन्हाळा
- रायगड
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला ?
- 19 फेब्रुवारी 1730
- 19 फेब्रुवारी 1630 ✓
- 19 फेब्रुवारी 1530
- 19 फेब्रुवारी 1830
शिवरायांनी ________ जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे ठरवले.
- सिंहगड
- शिवनेरी
- तोरणा ✓
शिवाजी महाराजांनी..... व .....असे स्वराज्य स्थापन केले.
- मोठे व स्वच्छ
- स्वतंत्र व सार्वभौम ✓
- आदर्श व मोठे
- यापैकी नाही
छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले?
- मध्ययुग ✓
- अश्मयुग
- स्वातंत्र्योत्तर काळ
- यापैकी नाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायाचे .........स्थापन केले.
- सत्ता
- राजकारण
- हिंदवी स्वराज्य ✓
- किल्ले
१. शिवराय व संभाजी राजे एकेका पेटाऱ्यात बसले.२. हिरोजी व मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून निसटले.
- दोन्ही विधाने सत्य आहेत✓
- दोन्ही विधाने असत्य आहेत
- यापैकी नाही
आग्र्याहून वेषांतर करून निसटल्यावर शिवराया नंतर संभाजीराजे....... महिन्यानंतर रायगडावर सुखरूप पोहोचले.
- दोन✓
- चार
- तीन
- सहा
शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला ?
- 6 जून 1664
- 6 जून 1674✓
- 6 जून 1684
- 6 जून 1670
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले.
- राजगड ✓
- प्रतापगड
- भुईकोट किल्ला
- यापैकी नाही
स्वराज्याची पहिली राजधानी --------- ही सजली.
- प्रतापगड
- शिवनेरी
- राजगड✓
- रायगड
शिवाजी महाराजांची राजमुद्रा -------- भाषेत होती .
- हिंदी
- मराठी
- प्राकृत
- संस्कृत✓
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ------------ भागात केली.
- कोकण
- यापैकी नाही
- जावळी
- मावळ✓
युवराज संभाजीराजे यांनी आपल्या --------- या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे.
- लेखन संपदा
- सरस्वती महाल
- बुधभूषण✓
- गड महाल
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले.
- राजगड✓
- प्रतापगड
- भुईकोट किल्ला
- यापैकी नाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ..किल्ला बांधला.
- रायगड
- शिवनेरी
- प्रतापगड✓
- राजगड
१. शिवराय व संभाजी राजे एकेका पेटाऱ्यात बसले.२. हिरोजी व मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून निसटले.
- दोन्ही विधाने सत्य आहेत✓
- दोन्ही विधाने असत्य आहेत
- यापैकी नाही
६ जून १६७४ या दिवशी..... यांच्या हस्ते .....वर शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला.
- पंडित ,शिवनेरी
- विद्वान पंडित गागाभट्ट, रायगड✓
- भटजी ,पुरंदर
- यापैकी नाही
सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांनी ही .....कालगणना सुरू केली.
- राज्याभिषेक शक✓
- शालिवाहन शक
- दिनदर्शिका
- यापैकी नाही
चुकीचा पर्याय निवडा.
- वीर माता जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांची कन्या होत्या.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली तेव्हा ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती.
- निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीची सरदार झाले
- स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली ✓
0 Comments